712 : यवतमाळ : बोंड अळ्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार : पाटील
Updated 06 Dec 2017 09:00 AM
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंड अळी कर्दनकाळ ठरलीय. बोंड अळी प्रतिबंधक बीटी वाणावरच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलंय. प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची तरतुद सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
PLAYLIST
आसाराम बापूचा फैसला : आसाराम बापूला काय शिक्षा होणार?
मुंबई : आसाराम बापू दोषी : ढोंगीबाबाचं ढोंग चालणार नाही : आभा सिंह
नवी दिल्ली : निकाल वाचूनच पुढील कारवाईचा निर्णय घेणार : आसाराम बापूच्या प्रवक्त्या
आसाराम बापूचा फैसला : बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी
जोधपूर : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, दोन निर्दोष!
मुंबई : नाराज भाजप आमदार आशिष देशमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार!
अहमदाबाद : अटक होण्याआधी आसाराम बापूची मुलाखत
अहमदनगर : उद्धव ठाकरे आज नगर दौऱ्यावर, दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुबियांना भेटणार
आसाराम बापूचा फैसला : निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूर कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त
आसाराम बापूचा फैसला : आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरुकुलाबाहेर स्थिती काय?
आसाराम बापूचा फैसला : लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूर कोर्टाचा आज निकाल
ब्रेकफास्ट न्यूज : अभिनेते शाहू मोडक यांची शंभरावी जयंती, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : नक्षल चळवळीची सद्यस्थिती काय? कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी खास बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला आग
ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -