अमरावती : प्रतीक्षाची हत्या, दिरंगाई करणाऱ्या पोलिसांची कसून चौकशी करु : रणजित पाटील
Updated 24 Nov 2017 11:39 PM
तीक्षा मेहेत्रेच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या ढिम्म पोलिसांविरोधात अमरावतीकरांनी आक्रोश मोर्चा काढला. बेजबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमरावतीच्या रहिवाशांनी केलीय. तसंच मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची नाही का असा सवालही त्यांनी विचारलाय. दरम्यान गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी प्रतिक्षाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच या प्रकरणातील बेजबाबदार पोलिसांवर कारवाई कऱण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
PLAYLIST
नाशिक : नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु, वेळापत्रक जाहीर!
मुंबई : RBI चे सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात 1 हजारच काढण्याची मुभा!
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कुणाची वर्णी?
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी खास चेन्नई-पुणे ट्रेन
Nashik : Woman injured in cows attack update
मुंबई : 98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार
नांदेड : नांदेड आणि बीडमध्ये गडकरी काय म्हणाले?
माझा विशेष : जज लोया मृत्यू प्रकरणाचं काँग्रेसने षडयंत्र बनवलं?
चंद्रपूर : चंद्रपूरच्या लेग स्पिनरची चर्चा, थेट राष्ट्रीय शिबिरात निवड
बातम्या सुपरफास्ट
विशेष चर्चा : नकळत्या वयात संन्यास का?
गाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्या
वॉटर कप 2018 : दुष्काळाशी दोन हात
नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेला राजकीय आखाडा बनवणं बंद करा : राजनाथ सिंह
औरंगाबाद : बाण अर्जुनाच्या हाती आणि वध दानवाचा होईल : अर्जुन खोतकर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -