औरंगाबाद : कर्जमाफीचा अर्ज भरु न शकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी : चंद्रकांत पाटील
Updated 25 Dec 2017 08:27 PM
जे शेतकरी कर्जमाफिचा अर्ज भरु शकले नव्हते त्यांना पुन्हा कर्जमाफिचा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबादेत भाजपा युवा मोर्चाच्या युवा मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली. तसेच जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून बाजूला काढले गेले असतील, सिस्टीममधून चुकीनं बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी सरकारनं एक कमिटी नेमली असल्याची माहिती चंद्रकांतदादा यांनी यावेळी दिली. दरम्यान, यावेळी चंद्रकांतदादांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आपल्या शैलीत फटकेबाजी केली.
PLAYLIST
Rajnath Singh & CM Devendra Fadnavis reacting after Supreme Courts verdict in justice Loya’s death case
औरंगाबाद : बाण अर्जुनाच्या हाती आणि वध दानवाचा होईल : अर्जुन खोतकर
मुंबई : एका फोटोमागची कसरत..., सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : जस्टिस लोया मृत्यू प्रकरण : सुप्रीम कोर्टात काय घडलं?
सोलापूर : असदुद्दीन ओवेसींना मानपत्र द्या, सोलापूरच्या नगरसेवकांची मागणी
औरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी उद्धव ठाकरेंकडून माफीनामा
मुंबई : हापूस देवगडचा की रत्नागिरीचा? पेटंट कार्यालय म्हणतं...
बातम्या सुपरफास्ट
नाशिक : भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय म्हटलंय?
नांदेड : मोदी, गडकरी, फडणवीस आल्यानं अनेकांची दुकानं बंद झाली : नितीन गडकरी
परभणी : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप
ढॅण्टॅढॅण : राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ज्युरी राजेश मापुस्कर यांच्याशी गप्पा
नांदेड : ज्यांची दुकानं बंद केली, ते जातीय तणाव निर्माण करतात : नितीन गडकरी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -