सलगच्या सुट्ट्यानंतर मुंबईकर पुन्हा माघारी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि टोलनाक्यावर वाहनांची गर्दी
Updated 25 Dec 2017 07:00 PM
तीन दिवसांच्या सलग सुट्ट्या संपवून मुंबईकर पुन्हा आपल्या घरी परतू लागले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर वाहतूकीची कोंडी बघायला मिळत आहे. मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहनं धीम्या गतीनं पुढे सरकत आहेत. त्यातचं विटावा-कळवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या वाहतूक कोंडीत आणखीच वाढ होत आहेत. आधी मुंबईबाहेर पडताना आणि पुन्हा मुंबईत परतताना गेल्या तीन दिवसांत मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोर जावं लागलं.
PLAYLIST
वॉटर कप 2018 : दुष्काळाशी दोन हात
Rajnath Singh & CM Devendra Fadnavis reacting after Supreme Courts verdict in justice Loya’s death case
औरंगाबाद : बाण अर्जुनाच्या हाती आणि वध दानवाचा होईल : अर्जुन खोतकर
मुंबई : एका फोटोमागची कसरत..., सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : जस्टिस लोया मृत्यू प्रकरण : सुप्रीम कोर्टात काय घडलं?
सोलापूर : असदुद्दीन ओवेसींना मानपत्र द्या, सोलापूरच्या नगरसेवकांची मागणी
औरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी उद्धव ठाकरेंकडून माफीनामा
मुंबई : हापूस देवगडचा की रत्नागिरीचा? पेटंट कार्यालय म्हणतं...
बातम्या सुपरफास्ट
नाशिक : भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय म्हटलंय?
नांदेड : मोदी, गडकरी, फडणवीस आल्यानं अनेकांची दुकानं बंद झाली : नितीन गडकरी
परभणी : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप
ढॅण्टॅढॅण : राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ज्युरी राजेश मापुस्कर यांच्याशी गप्पा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -