ओखीचा तडाखा : नाशिक : इगतपुरी तालुक्यात विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित
Updated 05 Dec 2017 08:32 PM
मुंबई कोकणापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही ओखी वादळाचा फटका बसला...नाशकातल्या इगतपुरी तालुक्यात गेल्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडीत आहे. अनेक ठिकाणी वीजांचे खांब कोसळलेत... आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाल्यानं द्राक्ष बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...द्राक्षबागांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यानं शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे.
PLAYLIST
नाशिक : नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु, वेळापत्रक जाहीर!
मुंबई : RBI चे सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात 1 हजारच काढण्याची मुभा!
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कुणाची वर्णी?
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी खास चेन्नई-पुणे ट्रेन
Nashik : Woman injured in cows attack update
मुंबई : 98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार
नांदेड : नांदेड आणि बीडमध्ये गडकरी काय म्हणाले?
माझा विशेष : जज लोया मृत्यू प्रकरणाचं काँग्रेसने षडयंत्र बनवलं?
चंद्रपूर : चंद्रपूरच्या लेग स्पिनरची चर्चा, थेट राष्ट्रीय शिबिरात निवड
बातम्या सुपरफास्ट
विशेष चर्चा : नकळत्या वयात संन्यास का?
गाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्या
वॉटर कप 2018 : दुष्काळाशी दोन हात
नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेला राजकीय आखाडा बनवणं बंद करा : राजनाथ सिंह
औरंगाबाद : बाण अर्जुनाच्या हाती आणि वध दानवाचा होईल : अर्जुन खोतकर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -