उस्मानाबाद : रत्नागिरी-नागपूर हायवेवर अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची 'लूट'
Updated 26 Oct 2017 11:06 AM
समृद्धी महामार्गात अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपले हात धुवून घेतल्याची चर्चा असतानाच, रत्नागिरी-नागपूर महामार्गावरही अनेक अधिकाऱ्यांनी जमिनी विकत घेतल्याचा आरोप होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावानं जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. मराठवाड्यातल्या जमिनीचे खरेदीदार थेट नाशिकचे सीए आणि पुण्याचे अधिकारी आहेत. त्या जमिनी नातेवाईक आणि परिचितांच्या नावे केल्या आणि रस्ते विकास मंत्री नितिन गडकरींनी हायवेची घोषणा करताच जमिनींचं भूसंपादन झालं.
PLAYLIST
स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबई : कुख्यात डॉन अबू सालेमच्या आयुष्यात 'बहार' नाहीच!
नागपूर : पेट्रोल-डिझेलचा भडका : नागपुरकरांच्या प्रतिक्रिया
दुष्काळाशी दोन हात : राज्यातील गावोगावच्या जलसंवर्धनाच्या कामाचा आढावा
गाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्या
स्पेशल रिपोर्ट : पुणे : मार्केट यार्डमधील झोपडपट्टीला आग, आयुष्यभराच्या कमाईची डोळ्यादेखत राखरांगोळी
सोलापूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीच्या उंबरठ्यावर
बातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
स्पेशल रिपोर्ट : मुंबई : राणीच्या बागेतल्या प्राण्यांचा उन्हाळा सुखदायक
काय आहे पॉक्सो कायदा?
मुंबई : नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार
नवी मुंबई : वाहतूककोंडीवर पार्किंग चार्जचा उतारा, चारचाकीला 4500 तर दुचाकीला दीड हजार शुल्क
पुणे : ऐतिहासिक मुजुमदार वाड्याला मनपाकडून धक्का, महापालिकेने जबाबदारी झटकली
PROMO : माझा कट्टा : राहुल आवारेच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण कोणता, पाहा माझा कट्टावर
PROMO : माझा कट्टा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुल आवारेसोबत गप्पा
स्पेशल रिपोर्ट : अमरावती : शेतकऱ्याची मोबाईल पाणपोई
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -